Mumbai : बकरी ईदचा खर्च टाळून कामगार नेते इरफान सय्यद यांनी पूरग्रस्तांना केली एक लाखाची मदत
एमपीसी न्यूज- घरांची पडझड झाल्यामुळे, पुरातून साहित्य वाहून गेल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारे कोल्हापूर, सांगली परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महापूराने आतापर्यंत हजारो लोकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे…