Pimpri : लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या व्यापक विचारांचा, देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासावा…
एमपीसी न्यूज - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी (Pimpri) मिळवणारच अशी गर्जना करून स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तांमध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, देशातच नव्हे तर परदेशातही छत्रपती शिवाजी…