एमपीसी न्यूज : रात्रभर बरसणाऱ्या पावसाने रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे. पालघरच्या शहरी भागात पाण्याचा निचरा होत नसतानाच जव्हारसारख्या डोंगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह…
एमपीसी न्यूज - लोणावळा- खंडाळा परिसरात मागील 24 तासात 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार व जोर आज (रविवारी) देखील कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
मुंबई परिसरात पावसाने थैमान घातले असताना त्यांचा तडाखा…