MISSION BEGIN AGAIN : राज्यात प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही, नवी नियमावली जाहीर
एमपीसी न्यूज - राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली असून राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, ई-पासची अट रद्द केली आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली…