Mumbai: 12 हजार 538 पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार – गृहमंत्री अनिल देशमुख
एमपीसी न्यूज - राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.…