एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकार हे गोंधळलेलं सरकार आहे यात सामान्य माणूस भरडला जातोय. तसेच, चंपा, टरबूज्या असं म्हटलं जाऊ नये आम्ही मर्यादा पाळतो. उद्धव ठाकरे यांना 'उठा', जयंत पाटील यांना 'जपा' आणि शरद पवार यांना 'शप' म्हणायचे का? पण…
एमपीसीन्यूज : वीज बिल माफीची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आता 'यु टर्न' घेत वीज बिल माफी अशक्य असल्याचे सांगत घुमजाव केले आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेल्या सर्वसामान्य जनतेला भरमसाठ रकमेचे बिल भरणे शक्य नाही.…
एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी…