Browsing Tag

Manav Kamble

Pimpri : योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते – मानव कांबळे

एमपीसी न्यूज - योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते. गेले ३५ वर्षाहून अधिक काळ पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेल्या तत्त्वनिष्ठ आणि निर्भीड विचाराच्या नंदकुमार सातुर्डेकर…

Pimpri News : महिला खेळाडूंचे लैगिंक शोषण करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचा नागरी हक्क सुरक्षा…

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (Pimpri News) भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत मागील तीन दिवसांपासून दिल्ली मध्ये जंतर-मंतर मार्गावर धरणे आंदोलन सुरु…

Maharashtra News : जातनिहाय जनगणना करा – मानव कांबळे

एमपीसी न्यूज - राज्यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण (Maharashtra News) हे ज्वलंत विषय प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जात निहाय जनगणना होणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे शासनाने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी स्वराज…

Pimpri News : पिंपरी येथे मनुस्मृतीच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन

एमपीसी न्यूज : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि 25 डिसेंबर 1927 रोजी महाड याठिकाणी विषमतावादी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले होते.(Pimpri News) त्या पार्श्वभुमीवर शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने आज सकाळी 11 वाजता पिंपरी येथील डॉक्टर…

Pimpri News: केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधात 28, 29 मार्चला अखिल भारतीय औद्योगिक संप व धरणे…

एमपीसी न्यूज - भांडवलदारांना पूरक ठरतील असे कामगार कायदे करुन केंद्र सरकारकडून कामगारांचे न्याय हक्क डावलले जात आहेत, असा आरोप करत केंद्राचे नवे कामगार कायदे, कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करावे या मागणीसाठी सोमवारी आणि मंगळवारी (दि. 28 व 29…

Pimpri News : राष्ट्रसंत गाडगेबाबा म्हणजे चालती-बोलती पाठशाळा – मानव कांबळे 

संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त अभिवादन करण्यात आले.

Pimpri news: सरकारला जागे करण्याची वेळ आली- इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - आज प्रत्येक वर्ग रस्त्यावर उतरला आहे. भावी पिढीचे भविष्य अंधारात जाणार असल्याचे कामगारांनी ओळखले आहे. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. मोदी सरकारने शेतकरी, कामगार हिताच्या विरोधात पावले उचलली आहेत. सरकारला आज आपण जागे नाही…

Pimpri: कोरोना महामारीच्या काळात शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू करा- मानव कांबळे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमित हात धुणे तसेच इतर गोष्टींची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असणे तितकेच महत्वाचे असून…