Pimpri News : भाजपने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे
लॉकडाउन काळात नागरिकांना वीज बीले भरमसाठ वाढवून दिली आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांना रोजगार नव्हता. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सरकारने अगोदर वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली. परंतु, त्यावरुन घूमजाव केला.