Thergaon : आता लोकशाही वाचवण्याची जबाबदारी पत्रकारितेवर आहे – कुमार केतकर
एमपीसी न्यूज : लोकशाहीची सुरुवात पत्रकारितेतून (Thergaon) झाली आहे. आता बहुतांश माध्यमे हे काही उद्योगसमुहंच्या ताब्यात आहेत. माध्यमांमुळे आज लोक त्यांचे मत ठरवतात. त्यामुळे ज्यांच्या हातात मध्यमांचे नियंत्रण असते, ते लोकांचे मत ठरवतात.…