Mumbai News: अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एमपीसी न्यूज - वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. विजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे…