Pimpri: गावकऱ्यांनो, हे वागणं बरं न्हवं ! ; गावबंदी करणाऱ्यांचे पुणे-मुंबईकरांनी टोचले कान
एमपीसी न्यूज- संपूर्ण जगामध्ये कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. विशेषतः पुणे, मुंबई सारख्या शहरावर या रोगाचा विळखा पडला आहे. त्यामुळे आपले स्वतःचे गाव सोडून शहरात पोटापाण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली; मात्र…