Pimpri : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भूमिका मांडली – उल्हास जगताप
एमपीसी न्यूज - पंडित दिनदयाळ उपाध्याय (Pimpri) हे थोर विचारवंत आणि चिंतक होते. एकात्म मानववाद भारतात रुजविणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. देश विकासाच्या अनेक कामांसाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न केले. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भूमिका दीनदयाळ…