Pimpri : नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, महापालिका आयुक्तांचे आवाहन
एमपीसी न्यूज - सततच्या पर्जन्यवाढीमुळे (Pimpri ) पवना धरण क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच पवना धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळीची संभाव्य वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत…