Pimpri News : बलशाली भारतासाठी युवकांनी ग्राम विकासात योगदान द्यावे – अण्णा हजारे
एमपीसी न्यूज - बलशाली भारताच्या निर्मितीसाठी देशातील प्रत्येक युवक युवतीने एकेक गावाची निवड करून ग्राम विकासात योगदान द्यावे. युवाशक्ती ही खरी राष्ट्र शक्ती असून युवकांनी स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ठरवून कार्यप्रवण होणे गरजेचे आहे, असे मत…