कोरोना काळात रिक्षा चालक मालक यांच्या प्रचंड हाल झाले, याकाळात रिक्षा व्यवसाय बंद होता यामुळे रिक्षाचालकांना भरपाई म्हणून प्रत्येक महिना दहा हजार रुपये मिळावे अशी मागणी
डॉ. अविनाश ढाकणे यांना रिक्षाची प्रतिकृती देत, 'आता रिक्षाचे भवितव्य तुमच्या हातात आहे, तुम्ही रिक्षा व्यवसाय वाचवू शकता' अशी भावना बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.