Pimpri: संविधान बदलण्याचे कटकारस्थान करणा-या भाजपला गाडून टाकू – प्रकाश आंबेडकर
एमपीसी न्यूज - केंद्र आणि राज्य सरकार गरीबी दूर करत नाही. बेरोजगारांच्या हाताला काम देत नाही. त्यांना देशातील व्यवस्था बिघडवून घटना बदलण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. भाजपने 2014 च्या बिहारच्या निवडणुकीत संविधान समिक्षणाची घोषणा केल्यानंतर…