जाती जोडून एकात्म भारतीय संस्कृती निर्माण करण्याची गरज – प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे
एमपीसी न्यूज - जगात आणि देशात क्रौर्य, आक्रमकता अन् आक्रोश असे वातावरण आहे. अनेक परिवर्तनवादी चळवळींना जातिनिर्मूलन करता आलेले नाही. त्यामुळे जाती जोडून एकात्म भारतीय संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.…