Pune : देशाला विचारकेंद्रित लोकशाहीची गरज – प्रा. मिलिंद जोशी
एमपीसी न्यूज - आपल्या देशाने निधर्मी लोकशाही स्वीकारली आहे; परंतु या गोष्टीचे ( Pune ) समाजकारणी आणि राजकारणी यांना विस्मरण झाले आहे. त्यामुळे देशाला विचारकेंद्रित लोकशाहीची गरज आहे, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष…