Pune : संविधान’ हीच स्वतंत्र भारताची ओळख असून, ‘संविधान आधारीत देशाची वाटचाल’ हीच बाबासाहेबांना…
एमपीसी न्यूज - स्वातंत्र्योत्तर भारतात प्रजा समजल्या जाणाऱ्या जनतेस समान मताचा अधिकार अर्पण करीत नागरिक बनवणारे स्वतंत्र भारताचे ‘संविधान’ हीच खरी भारताची ओळख असून, संविधानाचे मूल्य जपले तरच श्रेष्ठ भारत, नवा भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो…