आधी टपरी आणि आता ‘वल्ली’; दिग्दर्शक मनोज शिंदे यांनी उलगडली चित्रपट निर्मितीची कथा
एमपीसी न्यूज - “आधी टपरी चालवली आणि नंतर ‘आयटी’ क्षेत्रामध्ये दुकान चालवले, शेवटी मला (Pune) दुकान चालवायचा कंटाळा आला होता. नवीन काहीतरी करण्याचा विचार सुरू होता आणि डोक्यात जोगत्यांची कथा घोळत होती, त्यातून ‘वल्ली’ चित्रपटाची निर्मिती…