Rajiv Bajaj Statement: लॉकडाऊनमुळेच देश कोरोनापासून वाचला, बजाज यांच्यावर संजय काकडेंची टीका
एमपीसी न्यूज- भारतात लॉकडाऊन अयशस्वी ठरल्याचा उद्योगपती राजीव बजाज यांच्या वक्तव्याचा माजी खासदार संजय काकडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन केल्यानेच आपला देश आतापर्यंत कोरोनापासून वाचला आहे.…