IPL 2020 : राजस्थानचा मुंबईवर आठ गडी राखून विजय
एमपीसी न्यूज - राजस्थानने आठ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज 60 धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने 20 षटकांत 195 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना…