New Delhi : दूरदर्शनवर पुन्हा दिसणार ‘रामायण’!
एमपीसी न्यूज - भारत 21 दिवसांसाठी लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. आणि सर्व नागरिकांना अनावश्यक बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. मग घरात बसून काय करायचे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण…