Pimpri News : “एकात्मतेचा घोष करणारी कविता कालबाह्य होत नाही!” – प्रा. डॉ. श्रीपाल…
एमपीसी न्यूज - "जी कविता बहुसांस्कृतिक विश्वाच्या एकात्मतेचा घोष करते, ती कधीच कालबाह्य होत नाही. सविता इंगळे यांची कविता महाजन अन् बहुजन यांना सांधणारी आहे!" असे गौरवोद्गार 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि समीक्षक…