एमपीसी न्यूज : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. वॉर्ड ऑफिसकडून आवश्यक मनुष्यबळाअभावी सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने खुलासा द्यावा, अशी मागणी…
एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्ताबदल होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येईल. त्यानंतर असंघटीत कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत असंघटीत कामगार कॉंग्रेसने काम करावे, असे प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर…