एमपीसी न्यूज - देशातील पुरवठा साखळी सुधारली पाहिजे, घरेलू उत्पन्न संपूर्ण जगात निर्यात केले गेले पाहिजे. जो वारसा आपल्याला पुर्वजांनी दिलेला आहे तो आपण आत्मनिर्भर बनून पुढे नेला पाहिजे. महामारीच्या संकटामध्ये मानसिक, आर्थिक आणि सामाजिक…
भारताच्या गौरवाची कवणे प्रत्येक क्षेत्रात गाता येतील. बहुतांश क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. काही क्षेत्रात कमतरता निश्चित आहेत. पण त्यावर देखील भारत मार्ग काढून पुढे चालत आहे. येत्या काही दशकांत भारत…