Browsing Tag

Sharad Pawar on China issue

Satara : 1962 च्या युद्धानंतर चीनने 45,000 चौ.कि.मी. भारतीय जमीन ताब्यात घेतली होती- शरद पवार

एमपीसी न्यूज :  1962 च्या युद्धानंतर चीनने 45,000 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली होती, हे कोणीही विसरू शकत नाही, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना करून दिली. चीनशी…