Browsing Tag

Shripal Sabnis

Pune – सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार श्रीपाल सबनीस विचारधारा’चे प्रकाशन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संस्कृती प्रकाशन यांच्या (Pune) संयुक्त विद्यमाने 'डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा प्रारूप आणि अंतरंग' या ग्रंथाचे आणि 'डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या बुधवारी दि.…

Pimpri News : कवी केशवसुत ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही- श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज - कवी केशवसुत हे नव्याने लिहिणा-या कवींचे प्रेरणास्थान आहे. नारायण सुर्वे म्हणतात त्याप्रमाणे  कवींचा बाप आहे. केशवसुत ही कोणाची खाजगी मालमत्ता ( Pimpri News) नाही असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष…

Shantabai shelke : शांताबाई शेळके म्हणजे सांस्कृतिक एकात्मकतेचे प्रतीक आहे: श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज : शांताबाई शेळके म्हणजे सांस्कृतिक एकात्मकतेचे प्रतीक आहे, असे श्रीपाल सबनीस, अध्यक्ष 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणाले. (Shantabai shelke) महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित कवयित्री शांता…

Dr. Shripal Sabnis : ध्येयवादी कृतीशीलता राखते समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक आरोग्य

एमपीसी न्यूज : संगीत, कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान लोक कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान समाजातील विविध स्तरांतून होतो, हे महत्त्वाचे आहे. सामाजिक विकास व उन्नतीचे कार्य करणारे हे गुणवंत आपल्या ध्येयवादी कृतीशीलतेने समाजाचे…

Pimpri News: सांस्कृतिक लोकशाहीचे पावित्र्य टिकले पाहिजे – श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज - साहित्य आणि संस्कृती हे मानवाच्या विकासाचे विषय आहेत. राजकारण याला पूरक असायला हवे; मात्र सध्या तसे चित्र दिसत नाही. राजकीय लोकशाही टिकवायची असेल. तर, सांस्कृतिक लोकशाहीचे पावित्र्य टिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक…

Pune News : बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचकांच्या भेटीला; डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज - बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरुपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे. काषाय प्रकाशनाच्या पुढाकारातून ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथाचे (दि. 23) रोजी…

Pimpri: राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वजाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची – श्रीपाल…

एमपीसी न्यूज - परकीय आक्रमणं होत असताना आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता याला महत्व आहे. तेवढच महत्व सामाजिक…