Neral : नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला नसता तर माझे आयुष्य आळणी राहिले असते- डॉ श्रीपाल सबनीस
एमपीसी न्यूज- पद्मश्री नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने 1 मे रोजी काव्यजागर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.…