लॉकडाउन काळात नागरिकांना वीज बीले भरमसाठ वाढवून दिली आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांना रोजगार नव्हता. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सरकारने अगोदर वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली. परंतु, त्यावरुन घूमजाव केला.
देशभरात श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधीसाठी राम भक्तांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातूनन समर्पण निधी दिला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचाही याकामी खारीचा वाटा असावा असा आमचा संकल्प आहे.