Mahavitran : ग्रामपंचायतींमध्ये भरदिवसा पथदिवे सुरु; ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याचे महावितरणचे…
एमपीसी न्यूज - पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या (Mahavitran) क्षेत्रात पथदिवे भरदिवसा सुरु असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे.एकिकडे पथदिव्यांच्या वीजवापरापोटी महावितरणच्या बिलांची थकबाकी वाढत आहे तर दुसरीकडे…