एमपीसी न्यूज - पवना धरणाच्या जलाशयातील आपटी-गेव्हंडे गावाजवळील एका बेटावर चित्रपटक्षेत्रातील कलाकारांच्या झिंगाट पार्ट्या चालायच्या अशी माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा वेगवेगळ्या…
एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मुंबईहून तिच्या मंडीतील गावी परतली आहे. पण महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवरील हल्ला मात्र तिने सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आदित्य ठाकरे यांनी ती सातत्याने…
एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मावळातील पवना धरण परिसरातील 'हँगआऊट व्हिला' हे फार्महाऊस चर्चेत आले. सुशांत सिंह व त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनी काही वेळा या फार्महाऊसवर येऊन सुट्टीचा आनंद घेतला होता. सुशांत…
एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरुन सुरु झालेले राजकारण आता प्रादेशिक अस्मितेच्या सीमा पार करु लागले आहे. कालच अभिनेत्री कंगना राणावत हिने आपण मुंबईत येणार असून आपल्याला रोखण्याचा कोणाच्या बापामध्ये हिंमत…
एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईवरील ट्वीटमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली असल्याचे दिसत आहे. अनेकजण कंगनाला याबद्दल चांगलेच सुनावत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी कंगनावर टीका केली आहे.अभिनेता…
एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाने आता आणखी वेगळे वळण घेतले आहे. या बद्दल अनेकजण सातत्यानं आपली मते मांडत आहेत. त्यापैकीच अभिनेत्री कंगना राणावत ही एक आहे. काही दिवसांपूर्वी तिने मुंबई पोलिसांवर टीका करत…
एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सीबीआयने देखील ही आत्महत्याच असू शकते असे मानण्यास हरकत नसावी असे मान्य केले आहे. बिहार सरकारच्या म्हणण्यावरुन मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे हा तपास…
एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मूत्यूची योग्य चौकशी व्हावी म्हणून अनेक वाद प्रतिवादांनंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सुरुवातीला मुंबई पोलिस या प्रकरणी तपास करत होते. पण सुशांतच्या कुटुंबीयांना त्यात काहीतरी काळेबेरं…
सुशांत सिंह प्रकरण सोडता देशापुढे सध्या कोणताच प्रश्न नाही, असं चित्र माध्यमांतून उभं केलं जात आहे. माजी पोलीस महासंचालक देखील म्हणतात, हा सगळा राजकीय अजेंडा असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा एक प्रकारे डाव आहे.…