Pune : गांधीजींना स्वच्छ भारत अभियान पुरते मर्यादित ठेवणे चुकीचे- सुधींद्र कुलकर्णी
एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Pune) महात्मा गांधी यांना फक्त स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर करून ठेवले आहे, हे योग्य नाही. गांधीजींचे जीवनातील सर्व बाजूंना स्पर्श करणारे जगातील एकमेव आणि वैशिष्ट्य पूर्ण व्यक्तिमत्त्व…