Chinchwad : नैतिकतेने काम केले तर समाजमन विचलीत होणार नाही – भाऊसाहेब भोईर
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र ही नाट्य क्षेत्राची पंढरी आहे. गोवा, केरळ प्रमाणे शालेय अभ्यासक्रमात नाट्यशास्त्राचा समावेश करावा. ताल, तोल आणि लय याचे भान ठेवून जीवन कसे जगावे, याचे ज्ञान नाट्यशास्त्रातून मिळते आणि व्यक्तिमत्व विकास होतो. राजकीय…