Sangvi: ….महापालिकेने वेळीच लक्ष दिले असते तर तिघांचे प्राण वाचले असते
एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथील बांधकाम चालू असलेल्या मंदिराचा सभामंडप कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. मंदिराचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे समोर आले आहे. या बेकायदा बांधकामाने तिघांचा बळी घेतला. बेकायदा बांधकाम सुरु…