Pune News : ठाकरे पिता पुत्रांना मंदिरांपेक्षा पब आणि बार वाल्यांची काळजी : आशिष शेलार
एमपीसी न्यूज : राज्यातील ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. ते नेहमी जनतेच्या प्रश्नावर पळ काढतात. मंदिरे उघडा म्हटले की मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवितात. ठाकरे पिता पुत्रांना मंदिरांपेक्षा पब आणि बार वाल्यांची काळजी आहे, अशी घणाघाती टीका…