Pune: कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय- अजित पवार
एमपीसी न्यूज - कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी येथे सांगितले.…