Pune News : येत्या 15 दिवसात आणखी दोन ते तीन मंत्र्यांचे राजीनामे होणार असा सामन्यांचा अंदाज आहे –…
एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारला जनता कंटाळली आहे. भ्रष्टाचार, हप्ते वसुली अशी प्रकरणे बाहेर येत आहेत. तरीही राज्य सरकार केंद्रावर बोट दाखवत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय लागेल, हे तज्ज्ञांनी सांगावं.…