Vadgaon Maval News : विचारांच्या आधारे चालणारी गावेच प्रगती करतात – प्रा. जयवंत आवटे
एमपीसी न्यूज - एकमेकांचा आदर करण्यासाठी जीवन जगताना सकस साहित्य व सकस संगत हवी. जे गाव विचारांच्या आधारावर चालते, तेच गाव टिकते आणि तेच गाव पुढे जाऊन प्रगती करते. येणारा काळ हा संपत्तीने, पैशाने वा धनाने दिपवता येणार नाही. तर…