Browsing Tag

Vanchit Bahujan

Pimpri: मस्तवाल भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोक 15 दिवस पाण्यात होते. या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार आले नाही. अद्यापही मदत केली नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असून माणुसकी नसलेले भाजप-शिवसेना सरकार आहे. मस्तवाल होऊन बेभान…