वेगवेगळ्या विषयांवर काम करत वैभवने स्वतःची सामाजिक ओळख निर्माण केली. त्याचा हा प्रवास एक सामान्य ग्रामीण भागातील युवा पासून सुरू होऊन तो थेट राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता व आंतरराष्ट्रीय युवा संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय युवा राजदुत…
एमपीसी न्यूज - 'न्यायदानाला विलंब म्हणजेच न्याय नाकारणे' या उक्तीची जाणीव करून देत सर्वोच्च न्यायालय ते खालच्या न्यायालयांपर्यंतच्या वाढत्या प्रलंबित प्रकरणांविषयी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली. सरकार व…