Browsing Tag

Video Confarance Meeting

Mumbai: मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत.  जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल, तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल,  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण…

Mumbai: मृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा  –…

रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको एमपीसी न्यूज - कोरोनाशी आपण गेल्या तीन महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे…

Mumbai: लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो, पण आज मला आपल्याला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे. महाराष्ट्राने “मिशन बिगीन अगेन”मधून कशी झेप घेतली आहे ते सांगायचे आहे असे ठामपणे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पावधीतच राज्याने…

Khadi and Village Industries Commission : आदिवासी आणि फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला…

पालघर जिल्ह्यात नीरा आणि पामगुळ निर्मिती प्रकल्प सुरु एमपीसी न्यूज - आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील…

Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या –…

एमपीसी न्यूज - एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविण्याच्या दृष्टीने विविध…

Pune : शहरातील झोपडपट्ट्यात कोरोना चाचण्या वाढवा : संजय मोरे

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. झोपडपट्ट्यात उपाययोजनांचा अभाव आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यातही कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.राज्यात…

Shirur: प्रशासनाने ग्रामीण भागात पुरेशा उपाययोजना कराव्यात – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी पुरेशी उपाययोजना जिल्हा प्रशासनाने करावी,…