मानवतावाद हा पत्रकारितेचा गाभा असायला हवा – विजय कुवळेकर
एमपीसी न्यूज - "मानवतावाद हा पत्रकारितेचा गाभा असायला हवा . मात्र, आज बाजारीकरण, उथळपणाला अधिक महत्व दिले जात आहे. परिणामी, माध्यमांवरची विश्वासाहर्ता कमी होत आहे. सामान्य माणसाचा, दुःखितांचा, कष्टकऱ्यांचा कळवळा माध्यमांना असला पाहिजे.…