Pune : ‘कंपन्यांनो, आता तरी जागे व्हा, नाहीतर काळ कधी तुम्हाला माफ नाही करणार’
एमपीसीन्यूज : भारत सरकारने कंपन्या सुरू करण्याचा आदेश दिला आहे, त्याप्रमाणे कंपन्या सुरूही झालेल्या झालेल्या आहेत. मात्र, या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले आहे का, हा खरा प्रश्न आहे. दोन महिने कंपन्या बंद होत्या, तेथे धूळ…