Pimpri : शहरवासियांवर पाणी कपातीचे संकट; दोन दिवसांत होणार निर्णय
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले असूनही पावसाळ्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना त्यातच आत्ता प्रशासनाने पाणी कपात करण्याचे धोरण तयार केले आहे. याबाबतचा…