एमपीसी न्यूज - शासनाने रेशनिंग दुकानदार, कामगार व पुरवठा अधिकारी यांना विमा संरक्षण न दिल्यास 1 जूनपासून रेशनिंग धान्य उचलणे व वितरण करणे बंद करणार असल्याचा इशारा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर…
एमपीसी न्यूज - देशातील उद्योजकांसह कामगारांनाही उपजीविकेसाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे -गजानन बाबर, गोविंद पानसरे यांची मागणी केली आहे. भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम अशा सर्व कंपन्या बंद असून उद्योगांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे.…
एमपीसी न्यूज : तळेगाव शहर परिसरात लॉकडाऊनमध्ये अनके परप्रांतीय कामगार आणि नागरिक अडकवून पडले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्यासाठी या कामगार आणि नागरिकांची आरोग्य तपासणी तळेगाव जनरल रुग्णालयात…
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील मुंबई, पुणेसह इतर जिल्हे रेड झोनमध्ये मोडत असल्याने मुंबई व पुणे जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यास तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई व पुण्यामध्ये येण्यास सरकारने मनाई केली…
एमपीसी न्यूज - हिंजवडी-माण रस्त्यावर मंगळवारी (दि. 28) बांधकाम मजुरांनी घोषणा दिल्या. आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या, काम नसले तरी आम्हाला पगार द्या, अशा मागण्यांसाठी मजुरांनी टाहो फोडला. हिंजवडी पोलीस आणि परिसरातील लोकप्रतिनिधींनी…
एमपीसी न्यूज - सर्वत्र कोरोनासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव खूप वेगाने होत आहे. या परिस्थितीत रेशनिंग दुकानदार तसेच कामगार आणि वितरण अधिकारी हे धान्य वितरण करण्यासाठी आणि निरीक्षण यासाठी रात्रंदिवस झटत आहेत तसेच नागरिकांना सेवा देत आहेत.…
एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत अत्यंत अल्प सहभाग असलेल्या वायसीएममधील 'पीजी' संस्थेच्या हंगामी प्राध्यपक, डॉक्टरांचे 100 टक्के वेतन अदा करुन महापालिका कर्मचा-यांमध्ये भेदभाव निर्माण केला आहे. यामुळे महापालिकेच्या कायमस्वरुपी…
एमपीसी न्यूज - टेम्पो ट्रॅव्हलरमधून 17 कामगारांना घेऊन जाणाऱ्या दोघांवर सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत तसेच टेम्पो ट्रॅव्हलरमधून घेऊन जाणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर न ठेवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.…
एमपीसी न्यूज : लॉकडाऊनमुळे राज्यातील औद्योगिकनगरात कामगार वर्ग अडकून पडला आहे. सरकारकडून कामगारांना आहे त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, हाताला काम नसल्याने कामगारांना आपल्या मूळगावी जाण्याची ओढ लागली आहे.…