Mumbai : ‘तू परत ये’; कलाकारांची ‘त्याला’ विनंती
एमपीसी न्यूज : दिवसेंदिवस जगावरील करोनाचे संकट वाढत चालले आहे. तरी भारतात आपण त्याला बराचसा रोखला आहे. पण लोकांनी या कामी सरकारला साथ दिली नाही तर परिस्थिती वाईट होऊ शकते, अशी भीती अभ्यासक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या संकटातून…