Vadgaon Maval : श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते -गोपीचंद कचरे
एमपीसी न्यूज - श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलते, असे प्रतिपादन मावळ तालुक्यातील कचरेवाडी गावचे सरपंच ह.भ.प.गोपीचंद कचरे यांनी केले. कचरेवाडी (ता.मावळ) येथे हरकचंद रायचंद…