Video by Shreeram Kunte: दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मुलांचं नुकसान होणार आहे का?
एमपीसी न्यूज – अखेर महाराष्ट्रातल्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. यामुळे मुलांचं नुकसान होणार आहे की आपल्याला दहावीच्या परीक्षेची सवय झालीये म्हणून आपण घाबरतोय? माझ्या मते कोरोनाकाळात घडलेली ही सर्वात पॉझिटिव्ह घटना आहे. रद्द झालेल्या या परीक्षा भारताचं २० वर्षांत महासत्ता बनायचं स्वप्न साकार करू शकतील. खरं नाही वाटत? मग श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ नक्की बघा.
YouTube link-