Pimpri : महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी – अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज - विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले, अशा शब्दात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्त्रियांना शिक्षण…